कालही तो पाऊसच होता आजही कारण तो पाऊसच आहे,
कालही चिमुरडी मुलं तीच होती आजही तीच आहेत,
कालही त्यांच्या शाळा बंद पडत होत्या आजही त्यांच्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत,
जनता कालही तीच होती आजही तीच आहे,
कालही उपासमारीने, कर्जाने जीव जात होते, आज अतिवृष्टीमुळे पूल कोसळत आहेत, वाहनेच्या वाहने वाहून जात आहेत,
काल आत्महत्यांची आकडेवारी काढली जात होती,
आज मोजायला मृतदेह सुद्धा सापडत नाहीयेत...
खूप आहे बोलायला आज पण शब्द फुटत नाहीयेत,
एवढच म्हणेन जरा जपून जरा धिरानं पावसात घरातून शहरातून बाहेर पडताना,
आजचं काम उद्या होईल, उद्याचं परवा,
पण जीवाला जपा,
पावसाचा जोर खूप आहे अन तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य या मित्रासाठी खूप मौल्यवान आहे..
आज २ वर्षाची भरपाई करतोय निसर्गराजा...
कारण कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे,
तुमचाच मित्र,
वृषाल
कालही चिमुरडी मुलं तीच होती आजही तीच आहेत,
कालही त्यांच्या शाळा बंद पडत होत्या आजही त्यांच्या शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत,
जनता कालही तीच होती आजही तीच आहे,
कालही उपासमारीने, कर्जाने जीव जात होते, आज अतिवृष्टीमुळे पूल कोसळत आहेत, वाहनेच्या वाहने वाहून जात आहेत,
काल आत्महत्यांची आकडेवारी काढली जात होती,
आज मोजायला मृतदेह सुद्धा सापडत नाहीयेत...
खूप आहे बोलायला आज पण शब्द फुटत नाहीयेत,
एवढच म्हणेन जरा जपून जरा धिरानं पावसात घरातून शहरातून बाहेर पडताना,
आजचं काम उद्या होईल, उद्याचं परवा,
पण जीवाला जपा,
पावसाचा जोर खूप आहे अन तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य या मित्रासाठी खूप मौल्यवान आहे..
आज २ वर्षाची भरपाई करतोय निसर्गराजा...
कारण कालही तो पाऊसच होता आजही तो पाऊसच आहे,
तुमचाच मित्र,
वृषाल
😣😣
ReplyDelete😣😣
ReplyDelete👌👍fact
ReplyDelete👌👍fact
ReplyDeleteखरंय राजे...
ReplyDeleteTrue words
ReplyDelete